Indus Water Treaty: सिंधू जलवाटप करार आणि त्याचा वाद नेमका काय आहे? | Bol Bhidu
#BolBhidu #IndusWaterTreaty #Sindhu
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे वाद आहेत ते तर आपल्याला माहिती आहेचं पण सिंधू नदीच्या पाण्यावरून सुद्धा दोन्ही देशात वाद आहेत आणि नुकतच भारताने या वादासंदर्भात पाकिस्तानला नोटीस सुद्धा बजावली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६२ वर्षांपूर्वी सिंधू जलवाटप करार झाला होता ज्यानुसार सिंधू आणि तिच्या उपनद्यांचे पाण्याचे वाटप करण्यात आले होते. पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी सुद्धा सिंधू नदीचं पाणी हा संघर्षाचा मुद्दा बनवण्यात आला होता आणि आता परत चर्चेचा विषय आणि या वादात जागतिक बँकेचा रोल सुद्धा महत्वाचा आहे. आज सविस्तरपणे समजून घेऊ सिंधू जलवाटप कराराची. याचा वाद काय आहे हे समजून घेऊ आणि WB चा रोल सुद्धा
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/