Chandrayan 3 Lands Successfully : चांद्रयान ३ च्या लॅंडिंगनंतर India साठी कोणत्या गोष्टी बदलणार ?
#BolBhidu #ISRO #Chandrayan3 #India
चांद्रयान 3 चं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॅंडिंग झालं आहे. १४ जुलै रोजी चांद्रयान 3 लॉंचझालं होतं तेव्हापासूनच याच सेफ आणि सॉफ्ट लॅंडिंग व्हावं याकडे प्रत्येकाचं लक्ष लागून होतं. ही भारतासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला भारत पहिला देश ठरलेला आहे.
चांद्रयान 2 त्याच्या शेवटच्या १५ मिनिटांमध्ये अयशस्वी झाल्यानंतर आता चांद्रयान 3 ची शेवटची १५ मिनिटं तितकीच महत्वाची होती. ही मोहीम फत्ते तर झाली पण यानंतर या मोहिमेतून भारताला काय सध्या होणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न भारतीयांना पडला असेल, याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडीओतून जाणून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/