Maharashtra आज कोरड्या दुष्काळ्याच्या उंबरठ्यावर आहे. याचे कोणते परिणाम भोगावे लागतील ? पुढे काय?
#BolBhidu #MaharashtraDrought #WaterCrisis
एकीकडे महाराष्ट्रात काही ठिकाणी पूर परिस्थिती ओढवली होती पण दुसरीकडे महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात ऑगस्ट महिना संपत आला आहे पण पाऊस अजून काही फिरकलेला नाही. परिणामी थोड्याफार पावसावर तग धरून राहिलेल्या पिकांनी सुद्धा आता माना टाकल्या आहेत. काही ठिकाणी लहान मोठी धरणं तळ गाठायला लागली आहेत.
येत्या पावसाळ्याच्या दिवसात पावसाचा अनुशेष भरून अधिकच पाऊस पडला नाही तर पुढच्या पावसाळ्यापर्यंत महाराष्ट्राला कोरड्या दुष्काळाला सामोरं जावं लागेल. थोडक्यात आज महाराष्ट्र कोरड्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/