INDIA Alliance मध्ये Pawar,Nitish Kumar,Arvind Kejriwal यांच्या भूमिकेमुळे फूट पडू शकते, पण कशी?
#BolBhidu #INDIAAlliance #SharadPawar
३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत INDIA आघाडीची निर्णायक बैठक होणार आहे. ३१ तारखेला INDIA आघाडीचे सगळे नेते मुंबईत येतील, त्यानंतर ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडेल. निर्णायक अशा या बैठकीत इंडिया आघाडीचा लोगो लॉन्च केला जाणार आहे. याच बैठकीमध्ये इंडिया आघाडीचा अंतिम अजेंडा ठरवला जाणार आहे. पण या बैठकीआधीच इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
इंडिया आघाडीतल्या संभाव्य फुटीसाठी कारणीभूत ठरू शकतात असे ३ नेते म्हणजे नितीशकुमार, शरद पवार आणि केजरीवाल आणि त्यांच्या भूमिका या फुटीला कारणीभूत ठरू शकतात असं म्हंटलं जातंय. या व्हिडिओमधून जाणून घेऊया या नेत्यांच्या अशा कोणत्या भूमिका आहेत ज्यामुळं इंडिया आघाडीत फूट पडू शकते ?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/